शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जांब समर्थची ‘ती’ अनोखी संक्रांत कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:57 IST

संक्रांत म्हणजे महिलांसाठी एक प्रकाराचा भेटी-गाठींचा सण म्हणूनही ओळखला जातो.

जालना : तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला एवढाचा संक्रांतीच्या सणाचा अर्थ नाही. या हिंदू संस्कृतीत महिलांसाठी महत्त्वाची असलेली संक्रांत तेवढीच पुरूषांसाठी देखील महत्त्व ठेवते. घर, समाजातील ज्येष्ठांकडून तिळगूळ घेऊन आपण आशीर्वाद घेत असतो. या सणाला वाण देण्याची एक मोठी परंपरा आहे, ती आजही जोपासली जाते. संक्रांत म्हणजे महिलांसाठी एक प्रकाराचा भेटी-गाठींचा सण म्हणूनही ओळखला जातो. या सणा निमित्त एकमेकींकडे हळदी-कुंकवासाठी जाण्याची पध्दत आहे. संक्रांत सण आला की, मला एक दहा वर्षापूर्वीची आठवण नेहमी ताजी होते, प्रसिध्द नाट्य लेखक प्रा. राजकुमार तांगडे हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थचे आहेत. जांब समर्थ हे रामदास स्वामींचे जन्मगाव होय, या गावात मी आणि माझे पती हे दोघेही तांगडेंकडे कामानिमित्त गलो होतो. त्यावेळी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो असता, तेथे संक्रांतीला मंदिरातील दर्शन आटोपल्यावर पत्नीच्या पायावर डोके ठेवून पतीने पाया पडण्याची परंपरा आहे. यामुळे आम्ही हे एकूण अवाक झालो. ही परंपरा येथे यामुळे असावी, की समर्थ रामदास स्वामी हे ऐन लग्न मंडपातून निघून गेले होते. त्यामुळे त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी आपल्या दर्शनसाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहावे म्हणून पतीने या मंदिरात पत्नीच्या पाया पडण्याची प्रथा रूजली असावी, अशी आख्यायिका आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीWomenमहिलाSocialसामाजिक