शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:32 AM

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा: यावर्षी मंठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ७७ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखा ११९ विद्यार्थी उत्तीर्ण ७९.९ टक्के, विज्ञान शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण ९७.३ टक्के निकाल, रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ८१ टक्के निकाल लागला असून, १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाला लागला आहे.ढोकसाळ येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेचे ४० पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१.७३ टक्के निकाल.बेलोरा येथील शरद प्रतिभा माध्यमिक व उच्च माध्यमिकचे ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून ८० टक्के निकाल लागला असून, दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाशाखेचे ७५ विद्यार्थी उत्तीर्ण ८२ टक्के निकाल लागला. तळणी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ८७ टक्के निकाल लागला.द्रोपदाबाई आकात विद्यालयात विज्ञान शाखेचा ६८ टक्के निकाल लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण