शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भर दुष्काळात पीक विमा कंपनीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 1:09 AM

शेतक-यांना फळपीक विमा मिळाला नाही अशा शेतक-यांकडून परत नव्याने फाईल जमा करणे सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : दुष्काळी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र, विमा कंपनी शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून विमा संरक्षण न देता शेतक-यांना भूलथापा मारत आहे. ज्या शेतक-यांना फळपीक विमा मिळाला नाही अशा शेतक-यांकडून परत नव्याने फाईल जमा करणे सुरू केले आहे.भारत सरकार, महाराष्ट्र शासन व दी न्यू इंडिया एशोरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फळपीक विमा योजना राबविली जात आहे. एका वर्षापूर्वीच शेतक-यांनी फळपीक विम्याची रक्कम आॅनलाइन विमा कंपनीकडे जमा केली आहे. असे असताना कंपनी शेतकºयांना विम्याची रक्कम न देता आता नव्याने भोकरदन येथे शिबीर घेण्यात आले. यात कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगून फळपीक उत्पादक शेतक-यांच्या फाईल जमा करून घेत आहे.विशेष म्हणजे जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांसाठी हे शिबीर जाफराबादला घ्यायला हवे होते. मात्र, तसे न होता येथील शेतक-यांना भोकरदनला बोलविण्यात आले. यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे विमा हप्ता भरतांना शेतक-यांनी आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र, आता पुन्हा कंपनीचे अधिकारी मनमानी पध्दतीने सात बारा नोंदीसह तलाठी, गटअधिकारी, कृषी अधिकारी यांचा पेरणी अहवाल, लागवडीचे पत्र, रेखांश व अक्षांश तारीख व वेळेसहित फळबागचे छायाचित्र फाईल सोबत घेत आहे.एकीकडे दुष्काळाशी दोन हात करताना फळबागा जगविणे मुश्किल झाले आहे. अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने पाण्याचा प्रश्न कायम उभा आहे. भविष्यात बागा जगवायच्या कशा? यासह इतर अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहेत. त्यात आता प्रशासन आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे फळबागा जोपासणाºया शेतकºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतक-यांच्या नाकी नऊ येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाºयांनी गतवर्षी भरलेल्या विमा हप्त्यानुसार अनुदान द्यावे, यासह इतर मागण्या शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBanking Sectorबँकिंग क्षेत्र