शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगी मतदार संघातील शेती, वीज, सिंचनासह इतर क्षेत्रात भरीव कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:35 IST

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देराजेश टोपे : कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती

जालना / तीर्थपुरी : गोदावरी नदीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. आपण केलेल्या जलसंधारणाच्या इतर कामांचाही शेतीला लाभ होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, अविनाश धायगुडे, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, ज्ञानदेव मुळे, तात्यासाहेब उढाण, महेंद्र पवार, जयमंगल जाधव, तात्यासाहेब चिमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. टोपे म्हणाले, तीर्थपुरी परिसरातील शेतक-यांसाठी साखर कारखानदारी निर्माण केली. त्यासाठी गोदावरीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामधून पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणारी वीज निर्माण करून दिली. विजेसाठी मोठ्या प्रमाणात ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण केले. एवढ्यावर न थांबता १३२ केव्ही उपकेंद्र तीर्थपुरीसाठी मंजूर केले. सिंचनाचे काम मोठ्या प्रमाणात झाले. तीर्थपुरीच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, येथील महाविद्यालयाची इमारत उभी करून त्यामधून गरजून मुलांना सर्व शाखेचे शिक्षण दिले जाते. यामधून कौशल्य विकास केंद्र सुरू करून बेरोजगारांना रोजगार किंवा नोकरी मिळण्याचे काम येत्या सहा महिन्यात केले जाणार आहे. विरोधी उमेदवार गुत्तेदारीसाठी राजकारण करीत असून, मतदारांनी भूलथापांना न भूलता विकास कामांसाठी पुन्हा एकदा विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे