शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:40 IST

५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. विशेषकरुन महिलांची पाण्याविना मोठ तारांबळ उडत आहे. पाणी टंचाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.गावात ग्रामपंचायत मालकीच्या तीन विहिरी तसेच दोन बोअर आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिमुळे विहिर आणि बोअरची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा विकस्ळीत झाला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने असतांना मात्र, याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चौदावा वित्त आयोग, कर वसूली, गाळ्याचे भाडे, तसेच आठवडी बाजाराच्या हर्राशीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र असे असतांनाही पाणी समस्यावर ग्रामपंचात प्रशासन कानाडोळा करत आहे. पाण्याविना गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांन निवेदन देऊन गावात टँकरणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.मात्र अद्यापही टँकर सुरु करण्यात आला नाही. यामुळे संतप्त ५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला. पाणी पुरवठा पूर्ववत करा अन्यथा यापेंक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येणार असल्याचे महिलांनी ग्रामसेवकाला फैलावर घेतले.यावेळी सूबाबाई राखुंडे,बबिता राखुंडे,वंदना पटेकर,मनीषा तोडकर, लता पाटील, सखु राखुंडे,आशाबी शेख, करिमा कुरेशी, विमल खरात, मथुरा नरवडे, नंदा सोनवणे सह आदी महिलांनी सरपंच जैतूनबी बागवान व उपसरपंच शोभा पटेकर व ग्रामविकास अधिकारी एन.एम मंदोडे यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMorchaमोर्चाWomenमहिला