शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

दीड महिन्यातच पावसाच्या टक्केवारीचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

त्यातच ज्यांच्याकडे पाणी होते, ते देखील पूर्ण क्षमतेने पिकांना पाणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे ...

त्यातच ज्यांच्याकडे पाणी होते, ते देखील पूर्ण क्षमतेने पिकांना पाणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे आभाळाकडे लागून होते. मंगळवारनंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला होता. मंगळवारी मध्यरात्री सर्वत्र धुवाधार पाऊस झाला. विशेषकरून परतूर तालुक्यात सर्वांत जास्त पावसाने हजेरी लावली. यासह अंबड, घनसावंगी, मंठा, जालना तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता.

या जोरदार पावसामुळे जालना शहरापासून वाहणाऱ्या कुंडलिका तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला मोठा पूर आला होता. याचा मोठा लाभ निम्न दधुनातील पाणीपातळीत वाढ होण्यात झाला. निम्न दुधना धरणात क्षमतेपक्षा जास्तीचा पाणीसाठा झाल्याने या धरणाचे १४ दरवाजे बुधवारी सकाळीच उघडले होते. त्यातून आजही विसर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भोकरदन, जाफराबादेत पावसाची गरज

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात पाहिजे तसा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही या भागातील जुई, धामना प्रकल्पात पाहिजे तसा पाणीसाठा साचला नसल्याचे दिसून आले. एकूणच प्रकल्प कोरडे असले तरी पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाळ्याचे आणखी जवळपास दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या म्हणजेच ६०३ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.