शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

गोवत्स महाराजांच्या रामकथेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:12 IST

रामकथेच्या माध्यमातून राम आपल्या हृदयात ठेवा, असे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवनाला सफल करण्यासाठी रामकथा उपयुक्त आहे. रामकथा श्रवण केल्याने मानवी जीवनातून वाईट विचारांचा नाश होेतो. त्यासाठी रामकथेच्या माध्यमातून राम आपल्या हृदयात ठेवा, असे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज म्हणाले.जालना येथील श्रीराम गोभक्त सेवा समितीकडून स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, गौरक्षण पांजळापोळ, जालना येथे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या अमृतमय वाणीतून रामकथेस मंगळवार पासून प्रारंभ झाला.प्रारंभी दुपारी २ वाजता संभाजीनगर परिसरातील बालाजी मंदिरापासून कथा स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाने जीवन जगत असताना सेवाकार्य चांगले करावे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक