शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गोवत्स महाराजांच्या रामकथेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:12 IST

रामकथेच्या माध्यमातून राम आपल्या हृदयात ठेवा, असे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवनाला सफल करण्यासाठी रामकथा उपयुक्त आहे. रामकथा श्रवण केल्याने मानवी जीवनातून वाईट विचारांचा नाश होेतो. त्यासाठी रामकथेच्या माध्यमातून राम आपल्या हृदयात ठेवा, असे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज म्हणाले.जालना येथील श्रीराम गोभक्त सेवा समितीकडून स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, गौरक्षण पांजळापोळ, जालना येथे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या अमृतमय वाणीतून रामकथेस मंगळवार पासून प्रारंभ झाला.प्रारंभी दुपारी २ वाजता संभाजीनगर परिसरातील बालाजी मंदिरापासून कथा स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाने जीवन जगत असताना सेवाकार्य चांगले करावे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक