शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:23 AM

शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करताना प्रथम त्या मंडळांनी न्यास नोंदणी कार्यालयाकडे रीतसर अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. या अंतर्गत जालन्यातील जवळपास १८० गणेश मंडळांनीच ही परवानगी घेतल्याचे दिसून आले. असे असले तरी आता वर्गणीचा हिशोब नीट ठेवून, शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या काही वर्षापासून न्यास नोंदणी कायद्या अंतर्गत गणेश मंडळांना परवानगी घेणे आणि हिशोब नीट ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब गंभीर आहे.आता गणेश उत्सवाची सांगता होत आहे. परंतु भविष्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशाची स्थापना करण्यापूर्वी न्यास नोंदणी विभागाची परवानगी तसेच हिशोबाचा ताळेबंद सादर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जालन्यात जवळपास १८० गणेश मंडळांनी परवागी घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच राज्याच्या अन्य भागात पूराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या भागातील गरजूांना आजही मदतीची गरज आहे. ही मदत माणूसकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येणार असल्याने गणेश मंडळांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन येथील सहायक धर्मदाय आयुक्त एस.बी माने आणि कार्यालयीन अधीक्षक आर.डी. पांचाळ यांनी यांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Socialसामाजिकfloodपूर