शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

गांधी संदेश दौड; राजेभाऊ ढवळे सेवाग्रामकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम अशी धावण्याची गांधी संदेश दौड प्रारंभीली आहे. बुधवारी सकाळी ६ वा. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी हिरवा झेंडा दाखवून ढवळे यांच्या दौडला प्रारंभ झाला.जुना जालना भागातील गांधी चमन येथे प्रारंभी महात्मा गांधीच्या पुतळ्यास अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जालना ते सेवाग्राम ३०० किलोमीटरचे अंतर ढवळे हे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण करुन सेवाग्राम येथे या दौडची सांगता करणार आहेत.बुधवारी सकाळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्य मित्रपरिवारासह अन्य मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यात महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख प्रा. यशवंत सोनुने, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण उढाण, उपाध्यक्ष दिनेश भोजने, जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, अ‍ॅड. जगदीश बडवे, अ‍ॅड. प्रदीप जाधव, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. सतीश तवरावाला, अ‍ॅड. बाबासाहेब इंगळे, अ‍ॅड. अशोक मते, अ‍ॅड. गजानन जक्कलवार, अ‍ॅड. सचिन खटकळ, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, घनश्याम साळुंके, अ‍ॅड. वसंत पवार, अ‍ॅड. संदीप हराळ, राम गव्हाणे, अ‍ॅड. भीमाशंकर देशमाने, अ‍ॅड. सुजित मोटे, बालासाहेब भुतेकर आदींची उपस्थिती होती.या दौडच्या वेळी सिंदखेडराजा, किनगाव राजा, मेहकर, मालेगाव जहांगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा आणि सेवाग्राम असा मार्ग राहणार आहे.ढवळे हे दररोज सरारी ५० किलोमीटरचे अंतर धावणार आहेत. राजेभाऊ यांचे सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक