शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेसचे शुक्रवारी प्रशिक्षण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:38 IST

गुरूगणेश भवनमध्ये काँग्रेसचे जिल्हा पातळीवरील शिबीर होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा खा. राहुल गांधी यांनी आता संघटना बांधणीला मोठे महत्व दिले असून, आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, आवश्यक ती सर्व तयारी काँग्रेसने केली आहे. वन बूथ टेन युथ तसेच सोशल मीडिया संदर्भातही काँग्रेसने आता नवीन धोरण स्वीकारले आहे. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज झाले असल्याची माहिती नूतन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.येथील गुरूगणेश भवनमध्ये हे काँग्रेसचे जिल्हा पातळीवरील शिबीर होणार आहे. यासाठी जिल्हाभरातून जवळपास एक हजार पदाधिकारी सहभागी होतील असे देशमुख यांनी सांगितले. हे शिबीर चार सत्रात घेण्यात येणार आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य सहप्रभारी संपतकुमार, मराठवाडा बुथ कमिटीचे समन्वयक माजी तुकाराम रेंगे, काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरील चार तज्ज्ञ प्रशिक्षक येणार आहेत. यावेळी आ. नरहरी रूपनवार यांचेही प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले असल्याचे सांगण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहणार की, बाहेरच्या पक्षातून येणारा असा प्रश्न विचारला असता, तसे अद्याप काहीच ठरले नाही. आम्ही काँग्रेसकडून तीन ज्येष्ठ नेत्यांची नावे काँग्रसच्या वरिष्ठांकडे पाठवली आहेत. त्या नंतरही हायकमांड जो निर्णय घेतील तो आंम्हाला मान्य राहील अशी माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी काँग्रेसला पोषक वातावरण असून, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे,या त्यांच्या चुकीच्या निणर्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, भोकरदन तालुका अध्यक्ष त्रिबंक पाबळे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण