शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

मोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:05 IST

मोदी सरकार देशातील जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आले. परंतु हे सरकार सर्वच आघाडीवर अयशस्वी ठरले. देशातील व राज्यातील शेतकरी संपविण्याचा विडा सरकाने उचलल्याचा आरोप अखील भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मोदी सरकार देशातील जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आले. परंतु हे सरकार सर्वच आघाडीवर अयशस्वी ठरले. देशातील व राज्यातील शेतकरी संपविण्याचा विडा सरकाने उचलल्याचा आरोप अखील भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी केला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवारी अंबड येथे काँग्रेसच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. तसेच यानिमित्त तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव बाबूराव कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी, डॉ. राहुल डोंगरे, प्रकाश नारायणकर, नगरसेवक जाकेर डावरगावकर, शेख रज्जाक , मुस्तार्क, वैजिनाथ डोंगरे, संभाजी गुढे, प्रल्हाद उगले, बाबासाहेब घोलप आदींची उपस्थिती होती.डोंगरे म्हणाले, की मोदी सरकारच्या काळातील अनेक योजना, घटना, देशात वाढलेली महागाई, मेटाकुटीस आलेली जनता, पेट्रोल डिझेल दरवाडीच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालत आहे. विविध घटनेचा संदर्भ देऊन स्पष्ट केले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा