शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जालन्यात चार प्रशिक्षणार्थींना परिचारिकांना पाण्यातून विषबाधा

By विजय मुंडे  | Updated: June 8, 2023 18:55 IST

सध्या चौघींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

जालना : येथील शासकीय रूग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेजमध्ये असलेल्या चार प्रशिक्षणार्थी परिचारिकांना पाण्यातून विषबाधा झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

जालना येथील जिल्हा रूग्णालय परिसरात नर्सिंग कॉलेज आहे. येथील चार पैकी एका मुलीला बुधवारी सायंकाळी बॉटलमधील पाण्यात पाल पडल्याचे दिसून आले. ते पाणी पिलेल्या मुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी या कॉलेजमधील इतर तिघींनाही मळमळ, उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. एका मुलीला उपचारानंतर डिश्चार्ज देण्यात आला असून, अनिता जाधव, रिया साळवे, वैष्णवी काळे या तिघींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका मुलीने बॉटलमधील पाणी पिले होते. तर इतर मुलींना भितीमुळे उलट्या, मळमळ झाल्या. चौघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या पार्वती लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्य