शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:38 IST

पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : २ तलाठी, २ ग्रामसेवकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले. ते टंचाई आढावा बैठकीसाठी भोकरदन येथे गेले होते.बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली भोकदन आणि जाफराबाद दुष्काळ आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी जि.पच्या मुुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचीही प्रमुुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाºयांनी अत्यंत शिस्त बध्द पध्दतीने तपासिलवर माहिती अधिकाºयांकडून जाणून घेतली. याप्रसंगी काही अधिकाºयांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केली. अशा कर्मचाºयांची चांगलीच कानउघडणी जिल्हाधिकारी केली.या बैठकीत शिरसगाव मंडप व पोखरी या गावाचे ग्रामसेवक आशा सोनुने, जी. जे. मिसाळ तसेच तलाठी ठुबे, के. टी. सोनवणे यांनी टँकर पुरवठ्या बाबत खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, भोकरदन गटविकास अधिकारी डॉ. अरुण चौलवाल, तहसीलदार संतोष गोरड, जाफराबादचे तहसीलदार जे. डी. वळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalanaजालनाcollectorजिल्हाधिकारीEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबन