शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जालन्यात नाफेडच्या खरेदी केंद्राला आग, ५० क्विंटल हरभरा खाक

By विजय मुंडे  | Updated: June 5, 2023 13:55 IST

जवळपास एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले.

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शासकीय हरभरा खरेदी केंद्राला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत ५० क्विंटल हरभऱ्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. यात जवळपास १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र आहे. या केंद्राला सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास या केंद्राला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच शहरातील अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोन बंबसह घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत ५० क्विंटल हरभरा, १० हजार बारदाना, इतर साहित्य असा जवळपास १२ लाख रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी माधव पानट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप दराडे, फायरमन नितेश ढाकणे, बोरगावकर, गाडे, काळे, नरवाडे, वाहन चालक अशोक वाघमारे, चव्हाण यांच्या टीमने प्रयत्न केले.

टॅग्स :Jalanaजालनाagricultureशेतीfireआग