शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

.....अखेर रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

तळणी : गावात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या वादामुळे तब्बल ५ महिन्यांपासून रखडलेला होता. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द ...

तळणी : गावात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या वादामुळे तब्बल ५ महिन्यांपासून रखडलेला होता. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. यावृत्ताची संबंधित विभागाने दखल घेतली असून, रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

तळणी गावात जाणाºया मुख्य रस्त्याचे रूंदीकरण केवळ ५ मीटर करण्यात आले होते. रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. सरपंचासह विविध पदाधिकाºयांनी कंपनीच्या अधिकाºयांसोबत चर्चा करून सदर रस्ता १० मीटरचा करण्याचे ठरविले. मात्र, रस्ता रूंदीकरणास व्यापाºयांकडून विरोध झाला. तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याला अनेकांनी विरोध केला. यासाठी तळणीचे सरपंच उध्दव पवार यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी व्यापाºयांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाºयांनी अतिक्रमण काढण्याला होकार दिला. त्यानंतरही काही व्यापाºयांनी रस्त्याचे काम बंद पडले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले पावसाळ्यात नागरिकांना चिखलातूनच ये-जा करावी लागत होती. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेऊन ग्रामस्थांनी सरपंचासह सर्वपक्षाच्या पदाधिकाºयांनी व्यापाºयांशी चर्चा करून अतिक्रमणचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर संबंधित कंपनीने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी तळणीचे सरपंच उध्दव पवार, ज्ञानेश्वर सरकटे, गौतम सदावर्ते, माजी सरपंच दिलीप सरकटे, कैलास सरकटे, दारासिंग चंदेल, तंटामुक्तीचे रितेश चंदेल, महादेव माने, डॉ. प्रविण सरकटे, बाळू गायकवाड यांनी प्रयत्न केले.

तळणीच्या मुख्य रस्ताच्या प्रश्नाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविला. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाºयांचे सहकार्य घेऊन व्यापाºयांशी चर्चेतून मार्ग काढल्यामुळे रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

उध्दव पवार, सरपंच