शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बंदी असलेले बियाणे लावून शेतकऱ्यांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:26 IST

पर्यावरणासह जमिनीचा पोत बिघडवणाºया एचटीबीटी या बंदी असलेल्या कपाशीच्या वाणाची लागवड करून रेवगाव येथील शेतकऱ्यांनी सकरकारच्या विरोधात एक प्रकारे गांधीगिरीच केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पर्यावरणासह जमिनीचा पोत बिघडवणाºया एचटीबीटी या बंदी असलेल्या कपाशीच्या वाणाची लागवड करून रेवगाव येथील शेतकऱ्यांनी सकरकारच्या विरोधात एक प्रकारे गांधीगिरीच केली. ही माहिती कृषी विभागाला मिळताच जिल्हा गुणनियंत्रकांनी रेवगावला भेट देऊन शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या शेतक-यांनी आणलेल्या बियाणांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले.शेतकरी संघटनेच्या वतीने रेवगाव येथील काही शेतक-यांना एकत्रित करून बंदी असलेले कपाशीचे एचबीटी हे वाण लावण्याचा प्रयत्न केला. तसेच एकीकडे बीटी तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असताना राज्य आणि केंद्र सरकार अशा तंत्रज्ञानाला परवानगी देत नसल्याने हे वाण आम्ही लावत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. एक प्रातिनिधीक स्वरूपात शासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून ही लागवड करण्यात आली. सोशल मीडियावर ही माहिती मिळताच जिल्हा गुण नियंत्रक एस.डी. गरांडे यांनी रेवगावला भेट देऊन शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बियाणांची चौकशी करून बंदी असलेले वाण पर्यावरणासह जमिनीचा पोत आणि मानवाच्या आरोग्यासही ते कसे घातक आहे, हे समजावून सांगितल्याचे गरांडे म्हणाले. यावेळी रेवगाव येथील शेतकरी आप्पासाहेब कदम, सुधीर शिंदे, प्रा. नारायण बोराडे, दत्ता कदम, रमेश खांडेभराड, शिवाजी लकडे, संजय सोळंके यांच्यासह सौमित्रा गोल्डे, रेणुका चोखनगळे, रंभाई गायकवाड, बालाजी शेळके, अर्जुन गोल्ड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीagitationआंदोलन