शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:31 IST

गेल्या वर्षापासून न्याय मिळावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत होतो, असे त्यांनी सांगितले.

जालना : तालुक्यातील अतंरवाला सिंदखेड येथील शेतकरी दत्तु यशवंतराव कळकुंबे (५४) यांनी आज दोन वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनामध्ये विषारी द्रव्य प्राशन केले. 

या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. अत्यवस्थ झालेल्या या शेतकऱ्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

दरम्यान,  निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात एक तासानंतरही विषारी द्रव्याचा उग्र वास येत होता. तसेच विषाची बाटली आणि सांडलेले द्रव पडून  होते. गट एकत्रीकरणाच्या कारणावरुन  विषारी द्रव्य प्राशन केल्याचे दत्तु कलकुंबे यांनी सांगितले. गेल्या वर्षापासून न्याय मिळावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत होतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाFarmerशेतकरीSuicideआत्महत्या