शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

जालन्यात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:39 IST

शासनाने कर्जमाफी दिली असली तरी पवार यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

तळणी (जालना ) : नापिकीला कंटाळून  आणि कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. मुरलीधर हिंमतराव पवार (४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मंठा तालुक्यातील बेलोरा येथील मुरलीधर पवार यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे ७९ हजारांचे पीककर्ज होते. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केल्याने बँकेचे कर्ज फेडता आले नाही. कर्जाची रक्कम वाढत गेली. यंदाही शेतातून उत्पन्न निघाले नाही. शासनाने कर्जमाफी दिली असली तरी पवार यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ते नैराश्यात होते. कर्ज कसे फेडणार याच चिंतेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात  आई- वडील, पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

कर्जमाफीचा लाभ नाहीयाबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी बुधवंत यांना विचारले असता, मुरलीधर पवार यांच्याकडे ७९ हजारांचे पीककर्ज आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र