शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उद्योगात उतरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST

जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला. ...

जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला.

कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सावरगाव हडप येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या आयडियल अ‍ॅग्री टेक कंपनीला नुकतीच भेट देऊन कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान कृषी प्रक्रिया उद्योग, धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचे उद्घाटन धीरजकुमार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आत्माचे संचालक किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, अभिमन्यू मगर, तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, धीरजकुमार यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांची विविध उत्पादने याबाबत माहिती जाणून घेतली. शिवाय सोयाबीनवर प्रक्रिया करून प्रथिनेयुक्त पदार्थ बनविण्याचा सल्लाही दिला. यावेळी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विजेच्या संदर्भात व गट शेतीस मुदतवाढ देण्याचे निवेदन धीरजकुमार यांना दिले. यावेळी कृषिभूषण रवींद्र गोलडे, भगवानराव डोंगरे, श्रीहरी काळे, संजय सोळुंके, बाळासाहेब तनपुरे, सुभाष बोडखे, सुरेश खंडाळे, ज्ञानेश्वर तौर, अशोक जाधव, गीता खांडेभराड, संजीवनी जाधव यांची उपस्थिती होती.