शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतरस्त्यावरून शेजाऱ्याचा जाच असह्य झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:15 IST

सतत भांडणाला व जाचाला कंटाळून संपवले जीवन

गोंदी (जि.जालना) : शेताच्या शेजारी असणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संतोष शेषराव शिर्के (वय ४५ वर्षे) या शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ एप्रिल रोजी पाथरवाला बुद्रुक (ता. अंबड) येथे घडली.

पाथरवाला तालुका अंबड येथील शेतकरी संतोष शेषराव शिर्के यांच्या आजोबाची पाथरवाला गावात गट नंबर २०९ व गट नंबर २१० मध्ये सात एकर तीन गुंठे एवढी शेतजमीन आहे. याच शेताच्या शेजारी मुरलीधर लोहारे, महादेव लोहारे, विष्णू लोहारे यांची शेतजमीन असून, शेतातील रस्त्याच्या वादातून संतोष शिर्के याच्यासोबत लोहारे यांचे वाद होत होते. लोहारे यांच्याकडून होणाऱ्या सतत भांडणाला व जाचाला कंटाळून संतोष शिर्के यांनी आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी महादेव बापू लोहारे, मुरलीधर बापू लोहारे, विष्णू बापू लोहारे, बाळू महादेव लोहारे, मीरा महादेव लोहारे यांचे नावाने सुसाईड नोटमध्ये त्यांनी या लोकांची नावे लिहिली होती. घटनेची माहिती समजताच गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खांडेकर व उपपोलीस निरीक्षक बलभीम राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरील सर्व आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना