शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:46 IST

तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे.

घनसावंगी (जालना ) : तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे. उसाचे संगोपन करुनही हाती काही लागण्याची शक्यता नसल्याने दहिफळे यांनी आज सकाळी मोफत उस तोडून नेण्याचे नागरिकांना आवाहन केले. 

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परिसरात सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात हजारो हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. उस चांगला बहरात असतांना हुमनी अळीने उस पोखरल्याने पीक पिवळे पडण्यास यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उससुद्धा हुमनी अळीने पोखरला. यामुळे निराश झालेल्या दहिफळे यांनी उस तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच नागरिकांना मोफत उस तोडून नेण्याचे आवाहन केले. यानंतर उस तोडण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी करत काही वेळातच तीन एकरातील उस आडवा केला. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना