शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

मुदतवाढ; शेतकरी फिरकेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:04 AM

हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे. आता २० मार्चपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.शासनाने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा २०० ते ३०० रुपयांचा फरक असतांना अनेक शेतक-यांनी नोंदणीकडे पाठ फिरविली. शासनाला तूर विकल्यानंतर पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नोंदणीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने नाफेडने ८ मार्च रोजी पत्र काढून नोंदणीला २० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे.जिल्ह्यातील सहा केंद्रांवर आतापर्यत ४५० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये जालना २१०, भोकरदन ७०, अंबड ६०, तीर्थपुरी ४०, मंठा ४०, परतूर ३० आदी ४५० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे तूर विकून मिळेल त्या भावात शेतकरी तूर विकून मोकळे होत आहेत.दुष्काळाचा फटका : शेतक-यांचे आर्थिक नुकसानशासनाने तुरीला ५ हजार ६७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेंक्षा २०० ते ३०० रूपये शेतक-यांना क्विंटलामागे कमी भाव मिळत आहे. दुष्काळ असल्याने शेतक-यांना नाईलाजाने तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. कारण हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री केल्यास दोन ते तीन महिने पैसे मिळत नसल्याने शेतक-यांची आर्थिक अडचण होत आहे. नाफेडने दहा दिवसाची मुदतवाढ दिल्याने नाफेडच्या केंद्रावर नोंदणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र