शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दरवर्षी घटतेय जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:18 IST

: जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. सन २०१७-१८ मध्ये ७ हजारांनी पटसंख्येत घट झाल्याचे समोर आले.विद्यार्थ्यांचा खासगी व इंग्रजी माध्यमातील शाळांकडे वाढता कल, शिक्षणक्षेत्रात वेगाने होत असलेले बदल, यामुळे जि. प. शाळांना घरघर लागली आहे. अनेक विद्यार्थी हे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असले तरी याकडे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्यांची संख्या प्रत्येकवर्षी कमी होत चालली आहे. कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे दरवषी उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्ताने शहरी भागाकडे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक हे शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा व स्थंलातरी विद्यार्थ्याचा शोध घेत असतात. चिरेखाणीवरील कामगारांची मुले तसेच रस्ता कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे शिक्षकांकडून प्रबोधन करण्यात येते. तरीही विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत नाही. सन १०१५-१६ मध्ये जि.प.च्या शाळेत १ लाख ७६ हजार २८० विद्यार्थ्यांची संख्या होती. २०१६-१७ मध्ये १ लाख ७१ हजार ४१६ झाली.४ हजार ८६४ ने पटसंख्येत घट झाली. तर वर्ष १७-१८ मध्ये १ लाख ६४ हजार ३८१ झाली. यात ७ हजार ३५ विद्यार्थी कमी झाले आहे. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंर्दभात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.घटत्या पटसंख्येमुळे शिक्षक चिंतेतमागील वर्षी तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे शिक्षक वर्गामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शाळा बंद पडण्याची भीतीजिल्ह्यात १५४५ शाळा आहे. परंतु, दिवसेंदिवस पटसंख्येत घट होत असल्याने जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.पटसंख्येबाबत राज्य सरकारतर्फे उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक पातळीवर उपाय योजना होतांना दिसत नाही. त्यामुळे शिक्षणाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी