शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवावे- राधाकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:13 IST

पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे पाल्य हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.श्रीराम गोभक्त सेवा समिती, जालना यांच्यातर्फे स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, पांजळापोळ परिसर येथे प.पू. राधाकृष्ण महाराज यांची रामकथा सुरु आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी भाविकांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, आपण समाजात वावरताना घरातील संस्कार शोधण्याची गरज आहे. घर छोटे असेल तरी चालेल परंतू घरातील श्रेष्ठत्व शोधा; परंतु अलीकडच्या काळात मोठ्या घरात श्रेष्ठत्व संपत चालले की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.आजकाल प्रत्येक जण मान, सन्मान मिळावा यासाठी मोठी प्रतिष्ठा करत असतो; परंतु अशा मान, सन्मानाला दूर ठेवा. मान, सन्मानाचा भ्रम प्रत्येकाने आपल्या डोक्यातूनकाढून टाकावा. आपल्या कर्तृत्वातून आपल्याला आपोआपच प्रतिष्ठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तृत्व चांगले ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक जीवन जगताना आनंदी राहावे. प्रत्येक जण हा २४ तास वाईट नसतो. त्यामुळे अशा लोकांची घृणा करु नका. उलट अशांना सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले कर्तृत्व हे आपल्या आचरणातून सिद्ध होत असते.त्यामुळे आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी जीवनात तप करा. आजच्या घडीला संपत्ती तसेच इतर कारणांसाठी आपआपसात भांडणे सुरु आहेत. परंतू ही गोष्ट आपल्या अगोगतीकडे नेणारी आहेत. त्यामुळे आपआपसात कधीही भांडू नका. असे आवाहन करून गोमातेची सेवा करून तिचे पालनपोषन करण्याचे आवाहनही महाराजांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक