शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवावे- राधाकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:13 IST

पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे पाल्य हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.श्रीराम गोभक्त सेवा समिती, जालना यांच्यातर्फे स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, पांजळापोळ परिसर येथे प.पू. राधाकृष्ण महाराज यांची रामकथा सुरु आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी भाविकांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, आपण समाजात वावरताना घरातील संस्कार शोधण्याची गरज आहे. घर छोटे असेल तरी चालेल परंतू घरातील श्रेष्ठत्व शोधा; परंतु अलीकडच्या काळात मोठ्या घरात श्रेष्ठत्व संपत चालले की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.आजकाल प्रत्येक जण मान, सन्मान मिळावा यासाठी मोठी प्रतिष्ठा करत असतो; परंतु अशा मान, सन्मानाला दूर ठेवा. मान, सन्मानाचा भ्रम प्रत्येकाने आपल्या डोक्यातूनकाढून टाकावा. आपल्या कर्तृत्वातून आपल्याला आपोआपच प्रतिष्ठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तृत्व चांगले ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक जीवन जगताना आनंदी राहावे. प्रत्येक जण हा २४ तास वाईट नसतो. त्यामुळे अशा लोकांची घृणा करु नका. उलट अशांना सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले कर्तृत्व हे आपल्या आचरणातून सिद्ध होत असते.त्यामुळे आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी जीवनात तप करा. आजच्या घडीला संपत्ती तसेच इतर कारणांसाठी आपआपसात भांडणे सुरु आहेत. परंतू ही गोष्ट आपल्या अगोगतीकडे नेणारी आहेत. त्यामुळे आपआपसात कधीही भांडू नका. असे आवाहन करून गोमातेची सेवा करून तिचे पालनपोषन करण्याचे आवाहनही महाराजांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक