शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

साथ नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:13 IST

पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि या काळात अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा वाटणे, डेंगू, मलेरिया यासारख्या अनेक साथरोगांचा फैलाव होतो. त्यामुळे जालना जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाभरात विविध ४९ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्हास्तरीय एक पथक, तालुकास्तरीय आठ पथके व जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथके २४ तास कार्यरत असून, आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ््यामध्ये काही प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे यंदा १ जून पूर्वीच आरोग्य यंत्रणा सर्तक झाली होती. पावसाळ््यामध्ये दूषित पाणी पिण्यात येते. यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार नागरिकांना होतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांना तातडीने सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणा सूचना करण्यात आल्याचे नागदरवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicinesऔषधं