शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आदिवासींच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:05 IST

जिल्ह्यातील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करावी या व अन्य मागण्यासांठी सोमवारी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करावी या व अन्य मागण्यासांठी सोमवारी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.अंबड चौफुली येथून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. आदिवसींच्या पारंपरिक वेशभूषेत मोर्चात सहभागी युवकांनी लक्ष वेधून घेतले. अंबड चौफुलीमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यांनतर मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.निवासी जिल्हाधिका-यांनी निवेदन स्वीकारले. आदिसावी शबरी आर्थिक महामंडळ कायम ठेवून प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करावी, आदिवसींना जात प्रमाणपत्राचे वाटप करावे, आदिवासी समाजातील जातप्रमाणपत्र काढण्यासाठी खासरा पाहणी पत्राची अट रद्द करावी, आदिवासींना दारिद्र्य रेषेत समाविष्ट करावे, आदिवासी वाड्या, वस्त्यांवर स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वेताळ, मराठवाडा अध्यक्ष प्रल्हाद दळवी, जिल्हाध्यक्ष नितेश बर्डे, तालुकाध्यक्ष कृष्णा गायकवाड आदींच्या स्वाक्ष-याआहेत.

टॅग्स :SocialसामाजिकMorchaमोर्चा