शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

रिमझिम पावसामुळे जालना जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे. तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.जून च्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे काही शेतक-यांनी कपाशीची लागवड व पेरणी केली होती. परंतु, त्या गेल्या पावसाने १५ ते २० दिवस उघडीप दिली. परिणामी शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून गेली. तसेच तीव्र पाणीटंचाईचे सावटही उभे राहिले होते. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, मंठा, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत पडल्याने बळीराजा सुखावला असून, राहिलेल्या शेतक-यांनी पेरणी व कपाशीची लागवड सुरु केली आहे. काही भागामध्ये सध्या पेरणीत आणि कपाशी लागवड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले.पावसाची प्रतीक्षाजिल्ह्यातील इतर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या व लागवडीत गुंतला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद हे तालुके चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी