शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:51 IST

घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. असलेले पाणी पिकांना देण्यासाठी ठिबक सिंचन ही आता काळाची गरज झाली असल्याची माहिती जागृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्यात ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी सांगितले.घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. गटशेतीच्या वाटचालीबद्दल डॉ. कापसे यांनी सविस्तर माहिती दिली. जाफराबाद, भोकरदन तालुक्यात गटशेतीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. या दोन तालुक्यांप्रमाणेच संपूर्ण जालना जिल्ह्यात अ‍ॅग्रो इंडिया गटशेतीच्या माध्यमातून देखील प्रयत्न चालले असल्याची माहिती गटप्रमुख लक्ष्मण सवडे यांनी दिली. व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी कावरे, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पोटे, कृषी सहाय्यक देठे, सरपंच ओमप्रकाश जाधव, भाऊराव आटपळे, मुन्ना गव्हाणे आदींची उपस्थिती होती.यावेळी रामकिसन गव्हाणे यांच्या शेतातील ठिबक पध्दतीने लावलेल्या कपाशीची पाहणी मान्यवरांनी केली. श्रीकांत भुतेकर यांच्या शेतातही शिष्टमंडळाने भेट देवून मोसंबी बागेची शिवारफेरी करण्यात आली. कपाशीवरील बोंडअळी व मोसंबीवर पडणारा डायबॅक रोगाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती प्रतिष्ठाणचे व्यवस्थापक अमित पालोदकर, सचिव विकास कापसे, सदस्य विलास कापसे, मुन्ना गव्हाणे, सखाराम गव्हाणे, मदन गव्हाने आदींनी प्रयत्न केले. या मेळाव्यास घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAgriculture Sectorशेती क्षेत्र