शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

राजूर येथील भारनियमन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:34 IST

महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.गेल्या आठवड्यापासून महावितरणे कृषीपंपासह गावात अवास्तव भारनियमन सुरू केले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.याचा पाणीपुरवठयावर परिणाम होत आहे. अगोदरच राजूरात पाण्याचा दुष्काळ आहे. त्यात भारनियम करण्यात येत असल्याने ग्रामस्थांत संंताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी पावसाअभावी विहीरींना घरघर लागलेली असतांना अवास्तव भारनियमन कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गावात भारनियमन सुरू केल्याने नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमात निरूत्साह पसरला आहे. वीज नसल्याने नवरात्रातील सांस्कृतीक व धार्मीक कार्यक्रमाचे परिणाम झाला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत विजपुरवठा बंद राहात असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांत अनूचित प्रकाराच्या भितीने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर भारनियमन बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. निवेदनावर गजानन नागवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, श्रीराम पुंगळे, उपसरपंच विनोद डवले आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण