शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

मानधनात वाढ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:56 IST

सोमवारी राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने घोषित केलेल्या मानधनात वाढ करावी, तसेच थकित इंधन बिल व थकित प्रवास भात्ता तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.यावेळी कॉ. देविदास जिगे, कविता पाचरणे, बाबासाहेब जिगे, अलका धर्माधिकारी, अनिता वनारसे, छाया जाधव, मधुकर वाघमारे, जनार्दन वराडे, सविता देशमुख, उषा मगरे, अलका पुरी, जया शिरसाट, उज्ज्वला सर्जे, कविता सातभर्द्रे, कडूबाई आरगडे, जुगना चाऊस, अश्विनी कुलकर्णी, शोभा तौर, मंगल पगारे, सविता देशमुख, सरस्वती शिंदे, वंदना मरकड, अनिता पगारे, अभिमन्यू लोखंडे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती उपस्थित होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चाagitationआंदोलनEducation Sectorशिक्षण क्षेत्र