शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:06 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापुर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.येथील जिल्हा परिषद शाळा जवळील रोहित्र गेल्या तीन महिन्या पासून जळाले होते. यामुळे गावातील इतर रोहित्रावरुन आकडे टाकून ग्रामस्थांनी जोडणी केली होती. यामुळे गावातील दुसरे रोहित्र जळाल्याने गावात ९० टक्के गाव अंधारात बुडाले आहे. सध्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना गावात अंधार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. वीज गायब झाल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. गावात केरोशिन मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या गैरसोयीत भर पडली आहे. तांत्रिक साहित्याअभावी ही स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज