शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:34 IST

द्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लालपरीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे आजही लालपरीने प्रवास करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. सद्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला दररोज सरासरी २२. ५० लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’ असे ब्रीदवाक्य घेऊन लालपरी दिवस- रात्र प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्याने धावत आहे. जालना विभागात एकूण २५० बस आहेत. या बसचे महामंडाळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नेहमी योग्यरित्या नियोजन केले जाते. यात काळानुरूप बसमध्ये बदल करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये उशिराने जाईन, पण लाल डब्यानेच जाईल, असे बोलले जाते.एसटी. महामंडळ नेहमी तोट्यात चालले असल्याचा गवगवा सर्वत्र केला जात आहे. यावर मात्र, जालना विभागाने पर्याय शोधला आहे.अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी उपाय- योजना केल्या जातात. ज्या मार्गावर अधिक वाहतूक आहे. त्या मार्गावर अधिक बसेस सोडल्या जातात. आजरोजी जिल्ह्यातील २५० बसमधून नियमित सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला सरासरी २२.५० लाख रूपयांचे उत्पन्न दररोज प्राप्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वाधिक प्रवासी जालना आगारातजिल्ह्यातील सर्वच आगारांपैकी सर्वाधिक प्रवासी जालना आगारातून प्रवास करीत आहेत. या आगारातील बसमधून जवळपास १९ हजार प्रवासी नियमित प्रवास करीत आहेत. या पाठोपाठ अंबड आगारातील बसमधून प्रवास करण्याला प्रवासी पसंती देत असल्याचे दिसून येते. या आगारातील बसमधून १८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जाफराबाद आगारातील बसमधून १७ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. तर सर्वात कमी परतूर आगारातील बसमधून ९ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.१९ हजार १०६ विद्यार्थ्यांचे ‘अपडाऊन’आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे जवळपास १९ हजार १०६ विद्यार्थी शिक्षणासाठी बसने ‘अपडाऊन’ करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी बसचे पासेस काढलेले आहेत. यातून महामंडळाला महिन्याकाठी जवळपास एक कोटीहून अधिक उत्पन्न प्राप्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक