शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

ग्राहकांनी भूलथापांना बळी पडू नये - गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:38 IST

आयमए हॉलमध्ये नुकताच बँक आॅफ इंडियातर्फे ग्राहक मेळावा घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्राहकांना चांगली बँक सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. परंतु मध्यंतरी काही चुकीच्या पध्दतीने ग्राहकांना गंडवण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीपासून ग्राहकांना सजग करण्यासाठी हा ग्राहक मेळवा असल्याचे प्रतिपादन बँक आॅफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सुरेंद्र गुप्ता यांनी सांगितले.येथील आयमए हॉलमध्ये नुकताच बँक आॅफ इंडियातर्फे ग्राहक मेळावा घेण्यात आला. त्यात डिजिटल बँकिंगचे फायदे आणि तोटे यावर चर्चा करण्यात आली. अनेक ग्राहकांकडे आज एटीएम कार्ड आहे. परंतु बहुतांश ग्राहकांना त्यांचा पिनकोड माहिती नसतो. तो आम्ही उघडून देतो असे सांगून अनेकांना लुटल्याचे दिसून आले.एकूणच ग्राहकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्यासह बँकेच्या विविध नूतन सेवेबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी वेंकटमणी, अभय पांडे, अजय पांडे, धनंजय देशपांडे, विलास खोरगडे, विटेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रconsumerग्राहक