शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बाळूमामाच्या मेंढ्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:53 IST

संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय.परतूर तालुक्यात बाळूमामाच्या मेंढ्या सध्या मुक्कामी आहेत. या मेंढ्यांना चालक आहेत, म्हणजे सांभाळणारे आहेत, परंतु मालक कोणीच नाही. कारण प्रज्ञावंत संत बाळू मामा वयाच्या ७४ व्या वर्षी सगुणरूप अदृश्य झाल्याचे भक्त सांगतात. मात्र, तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ््या, मेंढ्या, घोडे, इतर प्राणी व संपत्ती कोणाही नातेवाईकास, मित्राला, भक्तास वारस म्हणून दिली नाही, जमल्यास सांभाळ करा. समाजाला अन्न, पाणी व भक्तीचा लाभ करून द्या न जमल्यास सर्व डोंगरात सोडून आपला संसार सुखात करा अशी आज्ञा मामांनी भक्तांना दिल्याने आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी कोणीच मालक नाही, हे विशेष होय. यांच मूळ गाव कोल्हापूर जिल्यातील आदमापूर येथे आहे.या मेंढ्यांचे कळप (पालखी) पूर्ण राज्यभरच नव्हे तर भारतभर फिरत आहेत. या पालख्यांची संख्या १७ आहे. एका पालखी सोबत दोन ते अडीच हजार मेंढ्यांची संख्या आहे. यातील एक पालखी वरफळ शिवारात मुक्कामी आहे. या मेंढ्या सोबत आठ ते दहा लोक अनुभवी आहेत. यामध्ये प्रमुख कारभारी गायके मामा हे आहेत. तर त्यांना दगा अण्णा, बाळू सोनवणे हे सहाय्य करतात. या मेंढ्या गावकरीच सांभाळतात.जोपर्यंत या मेंढ्या मुक्कामी आहेत, तोपर्यंत सर्व अन्नपाणी गावकरीच पुरवतात. सात- आठ दिवसानंतर या मेंढ्या आपला मुक्काम हलवतात.या मेंढ्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी रात्री मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. या ठिकाणी दररोज सकाळ, संध्याकाळ बाळूमामांच्या मूर्तीची आरती करण्यात येते. या आरतीला परिसरातील दोन ते अडीच हजार भाविक हजेरी लावत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक