शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

coronavirus : जनता कर्फ्यूला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:18 IST

गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता.

जालना : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या शासनाच्या आवाहनाला जालना शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व रस्ते निर्मनुष्य होते. पोलिसांची वाहने फिरताना दिसून आल्या. 

विशेष म्हणजे बच्चे कंपनी देखील यावेळी रस्त्यावर खेळताना आढळून आली नाही.  गल्ली-बोळात शांतता असल्याने प्रत्येकाच्या घरातील टीव्हीचा आवाज मात्र रस्त्यावर ऐकू येत होता. जालना येथील एमआयडीसी बंद असल्याने तो परिसराही कधी नव्हे तो निर्मनुष्य असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह रेल्वे बंद असल्याने दोन्ही स्थानकावर शुकशुकाट होता. पोलिसांनी शहरातील गल्ली-बोळांमध्ये पाहणी करण्यासाठी ड्रोन कॅमेºयांचा वापर केला.

टॅग्स :Jalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस