शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus : शहागडचे दिल्ली कनेक्शन; दिल्लीतून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील २६ जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 14:11 IST

शहागड येथील २६ जणांना तातडीने उपचारासाठी जालन्यात दाखल करण्यात आले 

जालना : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतत असताना आठ ते नऊ जण हे जालन्या जिल्ह्यातील शहागड येथे मुक्कामास थांबले होते. यामुळे खबरदारीचा उपायम्हणून शहागड येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना तातडीने जालना येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

देशभर दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी काही भाविकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे या कार्यक्रमात सहभागी सर्वांची युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. शहागड येथे याच कार्यक्रमातून परतलेला आठ ते नऊ जणांचा जथा थांबला होता. येथे काही वेळ थांबल्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी गेले. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना खबरदारीच उपाय म्हणून  रविवारी पहाटे तातडीने तपासणीसाठी ताब्यात घेतले. जालना येथील जिल्हा रूग्णालयातील कोरोना संदर्भातील चाचणीसाठी दाखल करून त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिका-यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना