शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:55 IST

जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनदरम्यान उद्योग, कारखाने बंद असल्याने जळगावात आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊननंतर मजूर परतण्याची चिंता आहे. जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.जळगावात छोटे-मोठे मिळून जवळपास १४०० उद्योग असून, यात बहुतांश उद्योग हे प्लास्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. हा उद्योग मशिनरीपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून, यातील ५० टक्के परप्रांतीय आहेत.चटईची निर्यात थांबणार?चटईची परदेशवारी थांबण्याची भीती देशभरातील प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो. येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केली जाते. त्यामुळे जळगावची ओळख ‘चटई हब’ म्हणूनदेखील आहे. आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या