शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:55 IST

जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनदरम्यान उद्योग, कारखाने बंद असल्याने जळगावात आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊननंतर मजूर परतण्याची चिंता आहे. जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.जळगावात छोटे-मोठे मिळून जवळपास १४०० उद्योग असून, यात बहुतांश उद्योग हे प्लास्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. हा उद्योग मशिनरीपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून, यातील ५० टक्के परप्रांतीय आहेत.चटईची निर्यात थांबणार?चटईची परदेशवारी थांबण्याची भीती देशभरातील प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो. येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केली जाते. त्यामुळे जळगावची ओळख ‘चटई हब’ म्हणूनदेखील आहे. आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या