शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

रोहयोच्या कामासाठी सीटूचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 1:07 AM

परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.परतूर तालुक्यात दुष्काळामुळे परिस्थिती भयावह झाली आहे.शेतीचे कामे नसल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजूर युनियनच्या वतीने तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यासाठी वारंवार मोर्चा काढून मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. थातूरमातूर दोन ते तीन गावांत कामे सुरु करण्यात येते, आणि पुन्हा काम बंद करण्यात येत असल्याने मजुरांची हेळसांड होत आहे. प्रत्येक गावात मजूर संख्येच्या प्रमाणात दोन कोटी रुपयांचा सेल्फ निर्माण करा, कामाची मागणी करुन कामे न मिळालेल्या मजुरांना बेरोजगार भत्ता वाटप करा, दुष्काळात मोफत चारा मोफत रेशन सुरु करा इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मारोती खंदारे, सरिता शर्मा, सचिन थोरात, बंडू कणसे, रंगनाथ तांगडे, लता काळदाते, श्रावण शिंदे, रवि भदर्गे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Morchaमोर्चाagitationआंदोलनFarmerशेतकरी