शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

रोहयोच्या कामासाठी सीटूचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:07 IST

परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.परतूर तालुक्यात दुष्काळामुळे परिस्थिती भयावह झाली आहे.शेतीचे कामे नसल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजूर युनियनच्या वतीने तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यासाठी वारंवार मोर्चा काढून मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. थातूरमातूर दोन ते तीन गावांत कामे सुरु करण्यात येते, आणि पुन्हा काम बंद करण्यात येत असल्याने मजुरांची हेळसांड होत आहे. प्रत्येक गावात मजूर संख्येच्या प्रमाणात दोन कोटी रुपयांचा सेल्फ निर्माण करा, कामाची मागणी करुन कामे न मिळालेल्या मजुरांना बेरोजगार भत्ता वाटप करा, दुष्काळात मोफत चारा मोफत रेशन सुरु करा इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मारोती खंदारे, सरिता शर्मा, सचिन थोरात, बंडू कणसे, रंगनाथ तांगडे, लता काळदाते, श्रावण शिंदे, रवि भदर्गे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Morchaमोर्चाagitationआंदोलनFarmerशेतकरी