शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री मध्यस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

गेल्या महिन्याभरापासून वीज वितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली ...

गेल्या महिन्याभरापासून वीज वितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, एरवी विहिरीत पाणी नसल्याने टँकरने पाणी आणून पिकांना जीवनदान दिले जात होते. परंतु यंदा परिस्थिती बदलली आहे.

परतीच्या पावसाने यंदा विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा असून, गहू, ज्वारी तसेच मोसंबी, डाळिंब बागांना पाणी देणे अत्यावश्यक आहे. परंतु वीजच नसल्याने डोळ्यांदेखत पिके जळत आहेत. या संदर्भात गुरूवारी अनेक शेतकऱ्यांनी माजी मंत्री खोतकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. या व्यथा ऐकल्यावर खोतकरांनी कृषिमंत्री दादा भुसे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनाही ही माहिती देऊन वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. यासह खोतकरांनी थेट या वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर ही बाब घातली. त्यांनी मध्यस्ती करण्याचे आश्वासन दिले.