शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मंदीतही मध्यवर्ती बँकेची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:21 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंदीतही ठेवींमध्ये झालेली वाढ लक्षणीय ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंदीतही ठेवींमध्ये झालेली वाढ लक्षणीय ठरली आहे. नुकतीच मध्यवर्ती बँकेची सर्व साधारणसभा पार पडली. यावेळी गेल्या तीन महिन्यात बँकेच्या ठेवी २८२ कोटी रूपयांवरून ४५२ कोटीवर पोचल्या आहे. बँकेच्या स्वत:च्या गुंतवणूकीतही वाढ झाली असून, कर्ज वसूलीचा टक्का घसरल्याने चिंता कायम आहे. या बँकेने २९० कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले होते. पैकी केवळ ५० कोटी रूपयेच वसूल झाले आहेत.बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन मनोज मरकड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संचालक माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, पांडुरंग जन्हाड, चंद्रमणी खरात. यांच्यासह अन्य संचालक तसेच अधिकारी पी.बी. कवठे, विशेष कार्य संचालन अधिकारी डी.एम. पालोदकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी केले. त्यांनी बँकेने गेल्या काही वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. दुष्काळ असतांनाही या बँकेच्या ठेवींमध्ये यंदा १७० कोटी रूपयांची वाढ झाल्याचे सांगितल्यावर त्याचे सर्वांनी स्वागत केले. बँंकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्यासह अन्य संचालक मंडळाच्या सहकार्यानेच हे शक्य झाल्याचे देशमुख म्हणाले.यावेळी मरकड म्हणाले की, आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. शेतकºयांना पीकविमा, पीककर्ज देण्यासाठी बँकेने राष्ट्रीकृत बँकापेक्षाही चांगले काम केल्याचे सांगितले. भविष्यातही बँक आणखी नवनवीन योजना राबवून शेतकºयांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी अपुरी संख्या असतांनाही जे काम केले. त्यामुळे बँकेला तीन महत्वाचे पुरस्कार मिळाल्याचेही मरकड यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. या बँकेस बँकींग फ्रंटीयर संस्थेतर्फे उत्कृष्ट चेअरमन, उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट उलाढाल यांचा त्यात समावेश असल्याचे मरकड म्हणाले. संचालन पाडुरंग ज-हाड यांनी केले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीInvestmentगुंतवणूक