शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पेट भरणे के लिए आए थे लेकिन भाई के साथ दोस्तो को गवाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST

फोटो जालना : हमारे गाव की तरफ काम नही था. इसलिए हम सब दोस्त तडेगाव के पास काम को ...

फोटो

जालना : हमारे गाव की तरफ काम नही था. इसलिए हम सब दोस्त तडेगाव के पास काम को आये थे. हमे मेरे भाईके चार साल के लडके को देखणे जाना था. लेकिन शुक्रवार का दिन हम लोगो के लिए काला दिन राहा. मैने भाई के साथ दोस्तो को गवाय हे सांगताना माधव डावर यांचे डोळे पानावले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा - मेहकर मार्गावरील तडेगाव फाट्याजवळ शुक्रवारी मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील सर्व जखमींना जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी अपघातील मयतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

या घटनेमुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. यात आपल्या सख्ख्या भावाला गमवलेल्या माधव डावर यांनी रडत रडत सांगितले की, आमच्या कुटुंबात सहा जण राहतात. मलाही एक हात नाही. माझ्या भावाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला चार महिन्यांपूर्वी मुलगा झाला. त्याला पाहण्यासाठी आम्हाला गावाकडे जायचे होते. त्याची तयारीही आम्ही केली होती. परंतु, शुक्रवारी सकाळी काळाने घात केला अन् मी भावासह माझ्या मित्रांना गमवाले आहे. पोट भरण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटरवरून येथे आलो होतो. परंतु, देवाने आमच्यावर ही वेळ आणली आहे, असल्याचे सांगताच त्यांना रडू कोसळले. माझा हात तुटलेला आहे. तरीही मी काम करीत होतो. माझा भाऊ होता तेव्हा आम्ही दर महिन्याला पैसे पाठवत होतो. आता माझ्या तुटपुंज्या पगारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असेही ते म्हणाले.

दोन सख्या भाऊ ठार

या अपघातात दीपक डावर व सुनील डावर हे दोन सख्खे भाऊ ठार झाले आहे. त्यातील सुनिल डावर यांचा विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. एकाच घरातील दोन मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला असल्याचे येथील मजुरांनी सांगितले.

सात तासानंतरही शवविच्छेदन नाही

अपघात घडल्यानंतर तडेगाव येथील ग्रामस्थांसह इतर लोकांनी सर्व जखमींना वाहनांद्वारे ११ वाजेच्या सुमारास जालना येथे पाठविले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून १३ जणांना मयत घोषित केले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले. मात्र, सात तासानंतरही शवविच्छेदन करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो किलोमीटर मृतदेह कधी न्यावे, असा सवाल नातेवाईकांनी केला आहे.