शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

जालन्यात नऊ क्विंटल रेशीम खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाच्या रेशीम कोषाची पस्तीस हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली. दिवसभरात एकूण नऊ क्विंटल कोष खरेदी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात रेशीम उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. चांगल्या प्रकरचा रेशीम कोषाचे उत्पादन शेतकरी काढत ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाच्या रेशीम कोषाची पस्तीस हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली. दिवसभरात एकूण नऊ क्विंटल कोष खरेदी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात रेशीम उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. चांगल्या प्रकरचा रेशीम कोषाचे उत्पादन शेतकरी काढत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोठेच बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे घेत कर्नाटकातील रामनगरम येथील रेशीकोष बाजारपेठेत जावे लागत असे. भाषेच्या अडचणीमुळे शेतक-यांची सुध्दा चांगलीच गैरसोय होत होती. यामुळे राज्याचे वस्त्रोउद्योग राज्यमंत्री मंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. याचे २२ एप्रिलला उद्घाटन करून खरेदीस सुरूवात केली आहे. केंद्रावर जालना जिल्ह्यासह हिंगोली, बीड आदी जिल्ह्यातील १७ शेतकºयांनी ९ क्विंटल रेशीम कोश विक्रीस आणला होता. पहिल्याच दिवशी शेतकºयांना ३५ हजार रूपये प्रति क्विंटल दर देण्यात आला. तब्बल साडेतीन लाख रूपयांची उलाढाल झाली. बाजार समिती परिसरात अडीच एकर जागेवर रेशीम बाजारपेठ उभारण्यात आली असून, दर गुरूवारी रेशीम कोषाची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली. या बाजारपेठेमुळे परराज्यात रेशीम विक्रीस जाणा-या शेतक-यांचा त्रास कमी झाला आहे. टप्प्याटप्प्याने खरेदीत वाढ करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे चौगुले म्हणाले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी