शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

जालना : तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा, या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले

जालना : तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा, या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले. आंदोलकांनी दूरसंचार कार्यालयासमोर धरणे दिली.सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागू करा, दैनंदिन मजदूर व गु्रप डी यांचे स्टँगनेशन, १ जानेवारी २०१३ ला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत दूर करा, एनईपीपी मधील शंका व अडचणींचे समाधान करा, अनुकंपा आधारे नोकरीतील अडचणी दूर करा, एलटीसी, रजेचा पगार, मेडिकल अलाऊन्स पुन्हा सुरू करा, थेट भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के पेन्शनचा लाभ द्या, कॉल सेंटरचे आऊटसोर्सिंग बंद करा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. बीएसएनएल मधील सर्व नॉन एक्जिक्युटिव्ह कामगारांच्या युनियन व असोसिएशन यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.कृती समितीबरोबर झालेल्या तीन तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर सुद्धा कर्मचाऱ्यांची एकही मागणी बीएसएनएल व्यवस्थापन मान्य करायला तयार नाही. त्यामुळे लाक्षणिक संप करण्यात आल्याचे समितीचे जिल्हा सचिव संजय वाखारकर व विजय साबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)