शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:38 IST

परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. असे चित्र असतांनाच नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. यामध्येच परभणीनंतर जालन्यातही पेट्रोल व डिझेलच्या दरांने नव्वदी पार केली. त्यामुळे नागरिकांना आपला खिसा अधिकच खाली करावा लागत आहे. शनिवारी जालना शहरात ९१.६५ रुपयाने पेट्रोलची तर ७८.८८ रुपयांने डीझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसापासून पेट्रोल व डीझेलचे भाव १० ते २० पैसाने वाढत आहे.दररोज पेट्रोल व डीझेलचे भाव वाढत असून, याचा परिणाम, शहरातील वाहतुकीच्या दरांमध्ये होत आहे. यामुळे आॅटोचालकही भाव वाढ करण्याच्या विचारात आहेत. सध्या कैन्हयानगरकडे जाण्यासाठी १५ रुपयाचा दर ठेवण्यात आला आहे. शहरातील इतर ठिकाणी जाण्यासाठी दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, येत्या काही दिवसात दर वाढु शकते. यानंतर आता बाजारातील भाजीपाल्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.या भावाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरीही चिंतेत सापडला आहे.त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत अशी मागणी नागरिक करीत आहे.भाजीपाल्याचे भावही गडगडलेएकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. सध्या टोमॅटो ५ रुपये किलो, मिरची २५ ते ३० रुपये किलो, फुल कोबी ३० ते ३५ रुपये किलो, आलु २० ते २५ किलो, कांदा १५ ते२० रुपये किलो, भेंडी २० ते २५ रुपये किलों विकली जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलvegetableभाज्या