शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुर महोत्सवाची भरभराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:56 IST

दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालनाट्य निर्मिती हे सर्वात कठीण काम आहे. तर बालक हा जगातील सर्वात कठीण प्रेक्षक आहे. नाट्यलेखक लिहिते व्हावेत, नवीन संहिता तयार व्हाव्यात, याच उद्देशाने कार्यरत असलेल्या नाट्यांकुर बालनाट्य महोत्सवात दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना केले.शहरातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ४१ व्या बालनाट्य महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेंद्र जैस्वाल हे होते. यावेळी संजय देशमुख, नाट्यांकुरचे अध्यक्ष ध. स. जैन, प्रकल्प प्रमुख आशिष रसाळ, जयेश पहाडे, माया कुंवरपुरिया, शाम जवादे, चैताली जवादे, परीक्षक प्रा. अनंत चौधरी, रूपाली सेठ, सुनीता देशमुख, दिनेश संन्यासी, गुलाबराव पाटील, शशिकांत सैबे यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत मांडवा येथील बारवाले विद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला तर समूह नृत्यात किड्स केंब्रिजच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.सुंदर कुंवरपुरिया म्हणाले, नाट्यलेखन होत नाही अशी ओरड केली जाते. मात्र याला अपवाद नाट्यांकुर महोत्सव असून, दरवर्षी १५ एकांकिकांचे नव्याने लेखन होते. दिग्दर्शक, बालकलावंतामधील सृजनशीलतेला प्रकाशात आणणे हीच नाट्यांकुरची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनंत चौधरी, दिनेश संन्यासी यांनी मार्गदर्शन केले. संचालन रसाळ यांनी केले. जैन यांनी आभार मानले. एकांकिकेमध्ये बारवाले विद्यालय, मांडवा (सर्वोत्कृष्ट), विठ्ठल. मा. शा. (द्वितीय), जिजामाता प्रा. शा. (तृतीय). प्राथमिक विभाग :- आर. एच. व्ही. स्कूल (प्रथम), दानकुंवर कन्या वि. ((व्दितीय), मराठी कन्यापाठ शाळा (तृतीय), हायल हिंदी :- आर. पी. बदनापूर (प्रथम), आश्लेषा इं. स्कूल (द्तिीय), न्यू पब्लिक स्कूल (तृतीय), ग्रामीण प्राथमिक :- बारवाले मांडवा (प्रथम), किंग्स शिवाजी रेवगाव (व्दितीय), आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडी (तृतीय) आदी विजेते ठरले आहेत.एकांकिकेच्या सहभागी सर्व अडीच हजार कलावंतांमधून सर्वोत्कृष्ट पुरूष अभिनयाचा मान शुभम चंद (बारवाले विद्यालय, मांडवा) यास मिळाला तर सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयात प्रियंका ज-हाड (आर.पी. इं. स्कूल बदनापूर) हे मानकरी ठरले. त्यांना स्व. सागर जोशी चषक देण्यात आले.

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकSchoolशाळा