शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:55 IST

विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ३ तास ठिय्या आंदोलन केले.सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना अटकही केली. विविध मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आले.यावेळी सीटूचे राज्य सचिव अण्णा सावंत म्हणाले, सरकारने आशा कर्मचाऱ्यांना जे आश्वासन दिले ते पुर्ण केले नाही. सरकार आशांना अल्प मोबदला देऊन राबून घेत आहे. मोदी मात्र आश्वासन देत फिरत आहेत. लहान मुलांना घेऊन महिला आंदोलनात सामील आहेत. मागील काही दिवसांपासून आशा गतप्रवर्तक संपावर असून, सरकार त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारला आपणच धडा शिकवला पाहिजे म्हणून आपला हा लढा कायम चालू ठेवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.या आंदोलनाचे नेतृव कॉ. गोविंद आर्दड यांनी केले. त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.या आंदोलनात कॉ. गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, अनिता देवकर, कॉ. सुभाष मोहिते, चंद्रकला पोपटे, रेखा तावरे, उज्ज्वला राठोड, सुलोचना लोंढे, मीनाक्षी मोरे, नीता राठोड, सुमित्रा पिंपळे, चंद्रकला कलाल, पूनम पवार, कल्पना मिसाळ, सुनीता कड, वंदना लहाने, अलका हावळे, रेणुका शिरसाठ, मीना भोसले, मंदाकिनी तिनगोटे, वैशाली गवळी, इंदू ससाणे, ज्योती जिने, राजूबाई भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनEmployees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअनJalna z pजालना जिल्हा परिषद