शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सकल मातंग समाजातर्फे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:09 IST

सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकात रास्तारोका करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, यासाठी बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील युवक संजय ताकतोडे यांनी ५ मार्च रोजी जलसमाधी घेतली. त्यांच्या बलीदानाची दखल शासनाने तातडीने घ्यावी, या मागणीसाठी रविवारी सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकात रास्तारोका करण्यात आला.याप्रसंगी स्व. संजय ताकतोडे यांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत व शासकीय नौकरी संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र वेगळे आरक्षण अनुसूचित जातीतून देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी ‘संजय तेरा स्वप्न अधुरा मातंग समाज करेगा पुरा’ अशा घोषणा दिल्या.यावेळी राष्ट्रीय लहु शक्ती मराठवाडा अध्यक्ष रविकांत जगधने, जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, अंकुश राजगिरे, किशोर कांबळे, रतन लांडगे, किशन लांडगे, रामभाऊ सुतार, रामदास ससाने, विष्णू जाधव, छगन वाघमारे, विलास आघाव, बाळू पांडव, गुलाब राजगिरे, एन. डी. कांबळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलनामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीagitationआंदोलनcommunityसमाज