शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

प्रतिकूल परिस्थिती मुलांना घडवते- एस. चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:35 IST

मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रतिकूल परिस्थिती लहान मुलांना घडवते. फक्त त्या परिस्थितीचे संस्कार मुलांवर संस्कार टाकता आले पाहिजे. आणि जी गोष्ट वेळेवर भेटत नाही त्या गोष्टीचे मोल अधिक असते. म्हणून खेळणे, मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन जालना व जेमस्टोन वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून उद्बोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले की, सतत कर्तव्यावर असतांना पोलीस बांधवाचे पाल्याकडे दुर्लक्ष होत असते. परिणामी पोलिसांचे पाल्य जिवनात, शिक्षणात यशस्वी होतांना दिसत नाही. म्हणून पोलीस पालकाने किंवा वडील घरात नसतांना मातेने मुलाकडे लक्ष देणे गरजेचे असल्यामुळे आधुनिक काळात मुलाच्या जडण घडणीत पालकांची भूमिका महत्वाची ठरते, असेही ते म्हणाले.याप्रसंगी बाबासिंह बायस, कुंदन नेमाडे, किशोर खरात, कल्याण खराबे, पोनि. घायवट, आर. डी. राजपूत, देशपांडे, मंजुषा बायस, सत्यनारायण वैष्णव, कैलास तिडके, बी. एन. खरात, एकनाथ काकड,आर. आर. रोडे, देविदास बिºहाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉ. बी. वाय. कुलकर्णी म्हणाले की, मुलांना वाईट लेबल न लावता त्यांच्याशी आशावादी बोलले पाहिजे व छोटे- छोटे निर्णय मुलांना घेवू दिले पाहिजे. तेव्हा मुले निर्भिड आणि आशावादी बनतील तसेच मुलांवर संस्कार टाकतांना पालकांनी स्वत : संस्कार क्षम बनायला पाहिजे.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाSocialसामाजिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र