शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

१०९ संशयित विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:14 IST

जालना येथील जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी सायंकाळपर्यंत १०९ संशयितांना दाखल करण्यात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी सायंकाळपर्यंत १०९ संशयितांना दाखल करण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने ६९ जणांना तर इतर ४ जणांना उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्याने डिश्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जालना जिल्ह्यात १२ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संशयित म्हणून पहिला रूग्ण समोर आला होता. मात्र, प्रारंभीपासून आजवर सर्वच रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिश्चार्ज देण्यात आला आहे.जालना येथील जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात आजवर १०९ रूग्ण दाखल झाले होते. त्यातील ७६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. पैकी ६९ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. तर इतर चार रूग्णांची प्रकृती उपचारानंतर स्थिर झाल्याने त्यांनाही डिश्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी चार संशयित जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले.डिश्चार्ज दिलेल्या आणि विदेशातून आलेल्या १०९ पैकी १०७ जणांचे त्यांच्या घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. इतर शहरे व राज्यातून आलेल्या ७४९ व्यक्तींचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ संस्था अलगीकरणासाठी निवडल्या असून, त्यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय